अहेरी उपविभागाच्या सिरोंचा व भामरागड परिसरातील लोकांचा तेलंगणातील लोकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. त्यामुळे समक्का-सारक्का या देवीवर या भागातील मोठी श्रध्दा आहे. गेल्या ९०० वर्षाची परंपरा असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे दर दोन वर्षानी समक्का-सारक्का ...
वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य न ...
कारवाफा आश्रमशाळेने ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथे सहलीचे आयोजन केले होते. नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी विमानाने केला. यातील सर्वच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विमान प्रवास तर सोडाच विमानतळ सुध्दा बघितले नव्हते. सहलीच्या निमि ...
समक्का-सारक्का ही जत्रा देशभरात प्रसिध्द आहे. या जत्रेला भाविकांची होणारी गर्दी बघून या जत्रेला कुंभमेळा असेही संबोधले जाते. अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमधील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार तेलंगणातील नागरिकांसोबत होतात. येथील बहुतांश नागरिकांची ...
विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसर ...
देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथे राहणाऱ्या मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा ऊर्फ टकली ऊर्फ गनी नावाच्या बैलाला प्रचंड प्रेमाने सांभाळले. तरुणपणात या बैलाने पंचक्रोशीतील अनेक बैलशर्यती गाजवल्या. अखेर या बैलाच्या म ...
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रकल्प अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी राहुल गुप्ता, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत शिक्षण, आरोग्य, रस्ते, घरकूल योजना, पथदिवे, अति ...
सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना स ...
क्रीडा स्पर्धेत शॉर्टकट मार्ग चालत नाही. परिश्रम व शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याच जोरावरच क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येते. मात्र खेळादरम्यान चुका दुरूस्तीला संधी नाही. थोड्याशाही चुकीने पराभव पत्करावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाच ...