देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफो ...
संचारबंदीची योग्य अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. यामध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा करणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे या कामांना गती देता ये ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्य ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कस ...
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल् ...
राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. ...
संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला ...
कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्या ...
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न नि ...