कोरोना व्हायरसचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. केंद्र व राज्य शासनाने सुद्धा लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील तेंदू संकलन हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी यावर्षी मजुराचा रोजगार हिर ...
गडचिरोली पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करी ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यानंतर गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य देण्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने जाहीर केले. गडचिरोली हा धान उत्पादकांचा जिल्हा असल्यामुळे ...
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह् ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागली. या नागरिकांना दिलासा म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जनधन खात ...
मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. अशा ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवून आपली ...
असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही ...
अधिकारी व कर्मचारी आगीच्या दिशेने गेले असता, त्या ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला. आग कुणी लावली, असे विचारले असता मोहफूल गोळा करण्यासाठी आग मी स्वत: लावल्याचे केशव राऊत यांनी मान्य केले. यावरून वन विभागाच्या पथकाने केशवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...