शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या घटनांमुळे पुंजण्यांची रात्री जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:15 IST

२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशासनाने मदत देण्याची मागणी : कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पुंजण्यांना आगी लागत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी पुंजण्यांची रात्रीच्या सुमारास जागल करीत आहेत.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कोरची येथून २० किमी अंतरावर असलेल्या चिचगड परिसरातील १०० धानाचे पुंजने जळाल्याची बातमी परिसरात पसरली होती. त्यानंतर कोरची येथील पुंजन्यांना गुरूवारी आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक कुटुंबासह रात्री शेतावर जाऊन जागल करीत आहेत. तालुक्यातील मसेली, बिहीटेकला, वडेगाव, कोरची, भिमपूर, सोहले येथील शेतकरी गस्त घालत आहेत.कसून शोध घेण्याची गरजधानाच्या पुंजन्याला आग लागल्यास शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया जाते. उलट तो कर्जबाजारी होते. यातून सावरण्यासाठी त्याला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागते. घेतलेले कर्ज फेडणेही कठीण होते. बहुतांश वेळा पुंजन्यांना आगी एखाद्या व्यक्तीमार्फत लावल्या जातात. घटनेबाबतची तक्रार नागरिकांकडून पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर याचा तपास करून आरोपीला कठोर सजा होणे आवश्यक आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकरणांचा कसून शोध घेऊन आरोपींना अटक करणे आवश्यक आहे.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी