शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Maharashtra Election 2019 ; अशिक्षित आदिवासींनी दाखविला पुन्हा एकदा लोकशाहीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:21 IST

वास्तविक एटापल्लीसारख्या दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी असलेल्या गावांमध्ये आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नाही. पावसाळ्याच्या ५ महिन्यात तर अक्षरश: गाव ओलांडण्यासाठी पाण्यातून जावे लागते. जिथे जगण्यासाठीच संघर्ष सुरू असतो तिथे मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याशी काय घेणे-देणे? असा विचार या भागातील कोणीही नागरिक करू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अतिशय विपरित परिस्थिती असताना आणि सोयी-सुविधांपासून कोसो दूर असताना अशिक्षित आदिवासी नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह शहरी नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. किमान आतातरी निवडून येणारे लोकप्रतिनिधी किमान पुढील निवडणुकीपर्यंत या मतदारांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करून देतील का? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.वास्तविक एटापल्लीसारख्या दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी असलेल्या गावांमध्ये आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नाही. पावसाळ्याच्या ५ महिन्यात तर अक्षरश: गाव ओलांडण्यासाठी पाण्यातून जावे लागते. जिथे जगण्यासाठीच संघर्ष सुरू असतो तिथे मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याशी काय घेणे-देणे? असा विचार या भागातील कोणीही नागरिक करू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपला लोकप्रतिनिधी आपण निवडला पाहीजे या भावनेतून नागरिकांनी जंगल तुडवत आणि छातीभर पाण्यातून वाट काढत मतदान केंद्र गाठले. विकासाच्या नावावर आतापर्यंत जरी काही मिळाले नसेल तरी किमान पुढच्या काळात तरी मिळेल या भाबड्या आशेने आदिवासी लोक मतदानासाठी सरसावले. विशेष म्हणजे नक्षल दहशतीला न जुमानता नागरिक मतदान केंद्रावर पोहोचल्याने त्यांना नक्षलवाद नको, विकास हवा हा संदेशही त्यांनी दिला.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली