शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

...अन् त्या शेतकऱ्यांचा १० मिनिटे बिबट्याशी समोरासमोर झाला सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:00 AM

इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येताच रस्त्यालगतच्या झुडूपातून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि तो बामनकर यांच्यापुढे उभा राहिला. बिबट्याला पाहताच समोर असलेला एक बैल पळून गेला.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दोघांना ठार केल्यानंतर एका बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद केल्याचा दावा केला आहे. अजूनही या परिसरात इतर बिबट्यांचा वावर कायम आहे. बुधवारी शेतात बैल घेऊन जाताना एका शेतकऱ्याचा बिबट्याशी समोरासमोर तब्बल १० मिनिटे सामना झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले. या प्रसंगाने त्या शेतकऱ्याला चांगलेच हादरवून सोडले आहे.इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येताच रस्त्यालगतच्या झुडूपातून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि तो बामनकर यांच्यापुढे उभा राहिला. बिबट्याला पाहताच समोर असलेला एक बैल पळून गेला. मात्र, एका बैलाचा कासरा विश्वनाथ बामनकर यांनी उजव्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. समोर पाच ते सात फुटावर  बिबट उभा आणि त्याला पाहात शेतकरी आणि त्यांचा एक बैलही तिथेच उभा होता. हा थरार जवळपास १० मिनिटे चालला. हातात काठी आणि सोबत बैल असल्याने ते हिंमत ठेवून तिथेच उभे होते.बैल असल्यामुळे बिबट्याने हल्ला करण्याची हिंमत केली नाही. त्यानंतर  बिबट्याने माघार घेऊन तेथून काढता पाय घेतला. 

शेतकरी म्हणतात, तुम्हीच उपाय सांगाया प्रसंगाने बामनकर यांना चांगलाच थरकाप सुटला होता. त्याच ठिकाणी इल्लूर येथील एका इसमाला बिबट्याने ठार केले होते. त्या झुडुपात बिबट्याने बस्तान मांडलेले असताना वन विभागाने तेथे लावलेले पिंजरे दुसऱ्याच दिवशी का काढले? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, असे उद्गार विश्वनाथ बामनकर यांनी काढले. बिबट्याच्या भीतीने जंगलालगतच्या शेतात कसे जायचे? हा प्रश्न  शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तिकडे जंगली डुकरे शेतातील पिकांचे नुकसान करीत आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्या