शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी

By admin | Updated: May 30, 2016 01:29 IST

आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना भेट देऊन पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी शनिवारी केली. व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

अहमदनगर जिल्ह्याला भेट : आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी जाणल्या समस्यागडचिरोली : आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना भेट देऊन पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी शनिवारी केली. व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत शासनस्तरावर या समस्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासनही दिले. तसेच लोणी, हवेली येथे सरपंच सुभाष दुधाडे यांनी गावात केलेल्या जलसंधारणांच्या कामांची पाहणी केली. तसेच सुपा ग्राम पंचायत, निघोज येथील विविध जलसंधारण कामाला भेटी दिल्या. दरम्यान परसराम कोल्हे, बाजीराव दुधाडे यांनी कांदा व दुधाचे भाव वाढवून गावात जलसंधारणासाठी निधी देण्याची मागणी केली. कामात कुचराई न करता जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे व लोकांची सेवा करावी, असे निर्देशही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. कांदा व दूध भाव वाढ तसेच पाणी प्रश्नाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार, कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असेही अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेटीदरम्यान सांगितले. (शहर प्रतिनिधी)