शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

४५ वर्षांपासून अर्धवट राहिलेला पूल; वैनगंगेत लाखो रुपयांवर फिरते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:39 AM

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे. या पुलाच्या डागडुजीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र पावसाळ््याआधी केलेली तात्पुरती डागडुजी पावसात वाहून जाते व लाखो रुपयांवर पाणी फेरले जाते अशी येथील स्थिती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे, अतिप्राचीन हेमाडपंथी शैलीतले मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी वैनगंगेचे भलेथोरले पात्र आहे. याच पात्रात ४५ वर्षांपूर्वी एका पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले होते. लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या यात्रेला येण्यासाठी या पुलाचा वापर करतात. पावसाळ््यात यावर रेतीच्या चुगड्या टाकून तात्पुरता बांध घातला जातो. मात्र तो अतिवृष्टी वा पुरात वाहून जातो. दरवर्षी शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे आजपावेतो कानाडोळा केलेला आहे. याच आठवड्यात असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त या पुलावरून लाखो भाविक येणार आहेत. या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Governmentसरकार