शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खरीप हंगामासाठी पुरेसे खत होणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:12 IST

कृषी विभागाचे राहणार विशेष लक्ष : फसवणूक झाल्यास तक्रार करा

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दिवसेंदिवस सेंद्रिय खत मिळणे कठीण झाल्याने शेतकरी आता रासायनिक खतांकडे वळत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत असते. सध्या २० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. सदर खत शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

ग्रामीण भागात पूर्वी पशुपालन केले जात होते. आता मात्र पशुंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सेंद्रीय खताची निर्मिती होणे बंद झाली आहे. परिणामी रासायनिक खताचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. अपवाद वगळता बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. रासायनिक खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत विशेष लक्ष ठेवले जाते.

पीकनिहाय बियाणेपीक                     बियाणे (क्विंटलमध्ये)   धान                              ३६,९६० तूर                                ४२०कापूस                           ४६४मका                             ६००एकूण                            ३८,४४४बियाणे

संकरीत बियाणे वाढले पूर्वी शेतकरी स्वतःकडचेच संपूर्ण बियाणे वापरत होते. आता मात्र खरेदी केलेले संकरीत बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीFertilizerखते