शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:36 AM

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, ......

ठळक मुद्देपेन्शन हक्क संघटना : मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी १८ डिसेंबर २०१७ ला नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात ५० हजार कर्मचाऱ्यांचा मुंडन आक्रोष मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. मात्र तीन महिने उलटून कोणताही निर्णय झाला नाही. ५ मे २००९ नुसार केंद्र शासनाने मृत कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याचबरोबर राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच आसाम शासनाने मृत कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच धरतीवर राज्य शासनानेही १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेरेकर, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, सल्लागार गोवर्धन, विजय मुडपल्लीवार, सचिव बापू मुनघाटे, सतीश खाटेकर, रमेश रामटेके, गणेश आखाडे, रमेश जेंगठे हजर होते.