शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शेतकऱ्याच्या आत्महत्येस जिल्हाधिकाऱ्यांना धरले जबाबदार; पत्रक सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 14:36 IST

नक्षलवाद्यांचा पत्रकातून आराेप :

गडचिराेली : एटापल्ली तालुक्यातील मलमपाड येथील अजय दिलराम टाेप्पाे या ३८ वर्षीय शेतकऱ्याने १ सप्टेंबर राेजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येसाठी गडचिराेलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा जबाबदार असल्याचा आराेप नक्षलवाद्यांनी केला आहे. याबाबतचे पत्रक जिल्ह्यातील साेशल मीडियावर फिरत आहे.

नक्षल पत्रकात म्हटले आहे की, ४० वर्षांपूर्वी मलमपाड येथे उराव समाजाचे आदिवासी नागरिक वास्तव्यास आले. या समाजालाही वन कायद्याअंतर्गत शेतीचा पट्टा मिळायला पाहिजे हाेता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीची बाजू घेत टाेप्पाेला शेतीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले. सुरजागड परिसरात सुरू असलेल्या लाेहखनिजाच्या उत्खननामुळे सभाेवतालच्या शेतीचे माेठे नुकसान हाेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. गडचिराेली जिल्ह्यात जनतेच्या बाजूने लढणाऱ्याला माओवादी ठरवून पाेलीस त्याची हत्या करतात किंवा त्याला कारागृहात टाकले जाते ही नित्याचीच बाब झाली आहे, असे नक्षल पत्रकात म्हटले आहे. हेर पत्रक ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी’ पश्चिम सब झाेनलचा श्रीनिवास यांनी काढले आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात, टाेप्पाेची आत्महत्या काैंटुंबिक कारणातून

जिल्हाधिकारी यांनी ८ सप्टेंबर राेजी टाेप्पाेच्या आत्महत्येबाबत खुलासा जाहीर केला आहे. टाेप्पाेच्या नावे शेतजमीन नाही. त्याच्यावर काेणतेही कर्ज नसल्याचे आढळून आले आहे. त्याने काैंटुबिक कारणातून आत्महत्या केली. सुरजागड लाेहप्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दिल्या आहेत. टाेप्पाेच्या आत्महत्येला प्रशासन किंवा आपण जबाबदार असल्याचा आराेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीDeathमृत्यूcollectorजिल्हाधिकारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली