शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM

वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले.

ठळक मुद्देदोन्ही हंगामात उत्पादन : वैरागडातील भाजीपाला पोहोचतो चार तालुक्यांच्या बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : निव्वळ धानशेतीच्या भरवशावर कुटुंबाची आर्थिक प्रगती होत नाही. हे लक्षात आल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून वैरागड परिसरात भाजीपाला पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या रबी हंगामात वैरागड पंचक्रोशीतील गावांमध्ये ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भाजीपाला व पालेभाज्यांची शेती फुलली आहे.वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले. या भागातील शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत तसेच धडक सिंचन विहीर व इतर योजनेतून सिंचन विहिरीचे खोदकाम केले. या विहिरीवर मोटारपंप बसवून येथे बारमाही भाजीपाल्याची शेती केली जात आहे.या भागातील भाजीपाला कुरखेडा, आरमोरी, धानोरा या तालुका मुख्यालयासह गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. कोरोनाच्या संचारबंदीत प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून भाजीपाला वाहतुकीला परवानगी दिल्याने वैरागडची प्रसिद्ध असलेली पालक व चवळीची भाजी सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दररोज येत आहे. वैरागड, मोहझरी, सुकाळा, कोसरी या चारही गावात प्रत्येकी २५ ते ३० भाजीपाला उत्पादक शेतकरी दोन्ही हंगामात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सिंचन सुविधा असल्याने या भागातील भाजीपाला हिरवकंच दिसून येत आहे.फूल शेती तोट्यातआरमोेरी तालुक्यात वैरागड भागासह बºयाच गावांमध्ये झेंडू व शेवंती फुलाची शेती केली जाते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे लग्न समारंभ रद्द झाले. शिवाय देवालये व मंदिर कुलूपबंद असल्याने फुलांची मागणी फार कमी झाली आहे. लग्न समारंभ नसल्याने गजºयाचा वापर नाही. उत्पादन होऊनही शेवंती व झेंडूच्या फुलांना ग्राहक मिळत नसल्याने ही शेती नुकसानीची ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती