शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुलावरच्या सळाखी आल्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:29 AM

आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांचा धोकादायक प्रवास : आरमोरीनजीकच्या वैैनगंगा नदीवरील समस्या

विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागणी करूनही उपाययोजना होत नसल्याने या पुलाचा वाली कोण? असा सवाल शेकडो वाहनधारक उपस्थित करीत आहेत.सन १९८९ मध्ये ब्रम्हपुरी मार्गावरील वैैनगंगा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. निर्मितीपासून तर आजतागायत सदर पुलाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही, अशी माहिती आहे. नागपूर-गडचिरोली हा राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाला असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देखभाल व दुरूस्तीसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे.ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम नव्याने वर्षभरापासून सुरू आहे. आणखी सहा महिने हे काम चालणार आहे. मात्र सदर महामार्गावर व पुलावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.ब्रम्हपुरी-आरमोरी दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. वैैनगंगा नदीवरील पुलावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित काम सोपविण्यात आलेल्या कंत्राटदारांना करण्यात येतील, या पुलावरील जुन्या कठड्यांची तुटफुट झाली आहे. सदर पुलावर आवश्यक असलेले नवीन कठडे कंत्राटारामार्फत लावण्यात येतील. सदर मार्ग पुलाच्या समस्येकडे आपले लक्ष आहे.- टी. बी. तुंगीलवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग नागपूर

टॅग्स :highwayमहामार्ग