शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:22 IST

महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

मुंबई - महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. भुटान येथे 8 ते 19 ऑगस्ट या कालावधीत पार पडणा-या सॅफ स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राच्या प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी व मेहक लोबो ( सर्व मुंबई) आणि अंजली बारके ( पुणे) यांनी 23 सदस्यीय भारतीय संघात स्थान पटकावले आहे.

संघातील चार आक्रमकपटूंमध्ये महेकचा समावेश आहे. प्रियांकाला डिफेन्सीव मिडफिल्डर, जान्हवीला राईट विंग किंवा सेंट्रल डिफेन्सीव्ह मिडफिल्डर आणि अंजलीला गोलरक्षक म्हणून खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचा 'A' गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्यासमोर श्रीलंका व यजमान भुटानचे आव्हान असणार आहे.  'B' गटात बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. आमचा संघ समतोल आहे आणि हे खेळाडू सातत्याने प्रगती करत आहेत. सॅफ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाने मागील दोन वर्षांत बरीच प्रगती केलेली आहे. विशेष करून बांगलादेशने. मागील वर्षी त्यांनी आशिया अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली होती. त्यामुळे सॅफ स्पर्धेत आम्हाला खडतर आव्हानाला सामोरो जावे लागणार आहे, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक फर्मिन डी,सुजा यांनी व्यक्त केले.   भारतीय संघगोलरक्षक - तनू, मनिषा, अंजली बारकेबचाव - रितू देवी, नौरेम देवी, संगिता दास, कविता, सरिता सोरेंग, आर्या श्री, ज्योती कुमारीमध्यरक्षक - प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी, अविका सिंग, पूनम, किरण, निशा, क्रितिना देवी, वर्षा, लिंडा कोमआक्रमण -  अंजु, मेहक लोबो, सुनिता मुंडा, एच. शिल्की देवी. 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रFootballफुटबॉलSportsक्रीडा