शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 15:56 IST

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत.

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट असतात. परंतु, हा समज अत्यंत चुकीचा असून भातामध्ये कोणत्याही प्रकारचे फॅट्स नसतात. भात पचण्यास हलका असतो आणि कार्बोहायड्रेटही असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात भात खात असाल तर सावध व्हा. कारण भातामध्ये एक असं रसायन असतं जे शरीरासाठी घातक असतं. या रसायनाचं नाव आहे आर्सेनिक. हे एक रासायनिक तत्व आहे ज्यामध्ये स्किन कॅन्सरसह अनेक गंभीर रोग होण्याच्या शक्यता असते.

आरोग्यासाठी घातक ठरतं आर्सेनिक रासायनिक तत्व 

क्वीन यूनिवर्सिटी बेलफास्टमधील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, तांदूळ शिजवताना त्यामध्ये आर्सेनिक तयार होतं. वास्तविक पाहता धान्यामध्ये असं घातक रसायन असण्याचं कारण धान्यांवर फवारण्यात येणारी किटकनाशक असतात. यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अॅन्डी मेहरर्ग यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तींच्या आहारात तांदळाचा समावेश जास्त असतो, त्यांनी या घातक रासायनिक पदार्थापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. बीबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये प्रोफेसर अॅन्डी यांनी तांदूळ शिजवण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तांदळातील या रासायनिक पदार्थाची प्रभाव कमी केली जाऊ शकेल.

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धीतीने बनवतात भात

प्रोफेसर अॅन्डी यांनी सांगितल्यानुसार, जास्तीत जास्त लोकं भात बनवण्यासाठी एका खास पद्धतीचा वापर करतात. तांदळामध्ये पाणी टाकून तोपर्यंत शिजवतात जोपर्यंत ते पाणी तांदळामध्ये पूर्णपणे शोषलं जात नाही. यामुळे तांदळातील आर्सेनिक कमी न होता ते तसेच रहाते. 

भात तयार करण्यासाठी ही पद्धत वापरा - 

- तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे तांदूळ फुगतो आणि त्यातील आर्सेनिक निघून जाण्यासाठी मदत होते. 

- सकाळी तांदळातील पाणी फेकून द्या आणि स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्या. 

- जेवढे तांदूळ आहेत त्यापेक्षा पाच पट अधिक पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या. 

- शिजलेला तांदूळ काढून घ्या आणि गरम पाण्याने धुवून घ्या. 

- तुमचा भात आर्सेनिकशिवाय तयार आहेत.

- ही पद्धत थोडी वेळखाऊ असली तरीदेखील सुरक्षित आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य