शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 15:56 IST

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत.

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट असतात. परंतु, हा समज अत्यंत चुकीचा असून भातामध्ये कोणत्याही प्रकारचे फॅट्स नसतात. भात पचण्यास हलका असतो आणि कार्बोहायड्रेटही असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात भात खात असाल तर सावध व्हा. कारण भातामध्ये एक असं रसायन असतं जे शरीरासाठी घातक असतं. या रसायनाचं नाव आहे आर्सेनिक. हे एक रासायनिक तत्व आहे ज्यामध्ये स्किन कॅन्सरसह अनेक गंभीर रोग होण्याच्या शक्यता असते.

आरोग्यासाठी घातक ठरतं आर्सेनिक रासायनिक तत्व 

क्वीन यूनिवर्सिटी बेलफास्टमधील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, तांदूळ शिजवताना त्यामध्ये आर्सेनिक तयार होतं. वास्तविक पाहता धान्यामध्ये असं घातक रसायन असण्याचं कारण धान्यांवर फवारण्यात येणारी किटकनाशक असतात. यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अॅन्डी मेहरर्ग यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तींच्या आहारात तांदळाचा समावेश जास्त असतो, त्यांनी या घातक रासायनिक पदार्थापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. बीबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये प्रोफेसर अॅन्डी यांनी तांदूळ शिजवण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तांदळातील या रासायनिक पदार्थाची प्रभाव कमी केली जाऊ शकेल.

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धीतीने बनवतात भात

प्रोफेसर अॅन्डी यांनी सांगितल्यानुसार, जास्तीत जास्त लोकं भात बनवण्यासाठी एका खास पद्धतीचा वापर करतात. तांदळामध्ये पाणी टाकून तोपर्यंत शिजवतात जोपर्यंत ते पाणी तांदळामध्ये पूर्णपणे शोषलं जात नाही. यामुळे तांदळातील आर्सेनिक कमी न होता ते तसेच रहाते. 

भात तयार करण्यासाठी ही पद्धत वापरा - 

- तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे तांदूळ फुगतो आणि त्यातील आर्सेनिक निघून जाण्यासाठी मदत होते. 

- सकाळी तांदळातील पाणी फेकून द्या आणि स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्या. 

- जेवढे तांदूळ आहेत त्यापेक्षा पाच पट अधिक पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या. 

- शिजलेला तांदूळ काढून घ्या आणि गरम पाण्याने धुवून घ्या. 

- तुमचा भात आर्सेनिकशिवाय तयार आहेत.

- ही पद्धत थोडी वेळखाऊ असली तरीदेखील सुरक्षित आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य