बदलणाऱ्या वातावरणानुसार आपल्या आहारामध्येही बदल करावे लागतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातच उष्णता अधिक असते त्यामुळे अशावेळी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. ...
दिवाळीमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. असातच घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं. अनेकदा गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
दिवाळीपूर्वीच स्थिती गंभीर झाली असून नंतर काय होईल या चिंतेने लोक हैराण आहेत. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेणे कठीण झाले असून अनेकांना डोकेदुखी, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाहीये. ...
बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते. ...
आरोग्य चांगलं राखण्यामागे आपण सेवन करत असलेल्या आहाराचा फार मोठा वाटा असतो. पौष्टीक आहाराअभावी अनेक लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं. ...