दक्षिण भारतातील पदार्थांमधेही खूप विविधता आहे. काही पदार्थ तर केवळ खास चवीसाठी म्हणून ओळखले जातात. हे पदार्थ आपण आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. शिवाय सणावाराला गोडधोड म्हणून दक्षिण भारतीय पदार्थ करु शकतो. ...
मातीच्या कपामध्ये बनवलेले हे भारतातील पहिले पिझ्झा आहे. ही अनोखी संकल्पना आहे मुंबई दादर (Mumbai Dadar) मधील आशिक चाय के (aashiq chai ke) नावाच्या प्रसिद्ध फूड कॉर्नर ची ...
Research Food tips : भात शिजवण्यासाठी प्री-बॉयलिंग (पीबीए) करावं आणि आर्सेनिक काढण्यासाठी तांदूळ शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळवावा. यानंतर, पुन्हा पाणी घालून भात मंद आचेवर शिजवावा. ...
उत्तर प्रदेशात उडदाच्या डाळीची खिचडी मकर संक्रातीला आवर्जून केली जाते. पण या खिचडीचे फायदे बघता ही खिचडी पावसाळ्यात , हिवाळ्यात अगदी उन्हाळ्यात खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते. रात्रीच्या जेवणापेक्षाही ती सकाळी नाश्त्याला खाणं जास्त लाभदायक मानलं ज ...
पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे. ...