शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

तांदळाच्या पाण्याचं सेवन करुन लगेच मिळवा एनर्जी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:27 AM

भात सर्व लोक खातात, पण काही लोक तांदूळ उकळून भात तयार करतात आणि त्यांच शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात.

(Image Credit : YouTube)

भात सर्व लोक खातात, पण काही लोक तांदूळ उकळून भात तयार करतात आणि त्यांच शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदूळ शिजवल्यावर त्यातून निघालेलं पाणी हे अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज देतं. याचा फायदा केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमचं सौंदर्य खुलवण्यातही आहे. 

लगेच मिळेल एनर्जी

हे पाणी तुमच्या शरीराला भरपूर एनर्जी देऊ शकतं कारण यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. सकाळी हे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो. गरम तांदळाच्या पाण्यात तूप आणि मिठ टाकून सेवन करु शकता.

पोटाची समस्या दूर होईल

तांदळाच्या या पाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि याने तुमचं मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. यासोबतच याने तुमची पचनक्रियाही अधिक मजबूत होते. तसेच चांगले जीवाणू सक्रीय करण्यासही याने मदत मिळते. याने पोटाची समस्या दूर होऊ शकते. 

डायरियापासून बचाव

लहान मुले असो वा मोठे दोघांसाठीही डायरियाची समस्या दूर करण्यासाठी तांदळाचं पाणी फायदेशीर आहे. आजाराची लक्षणे दिसल्या दिसल्या तांदळाच्या पाण्याचं सेवन करा, याने तुम्हाला आराम मिळेल.

ताप आला असेल तर

वायरल इन्फेक्शनचा ताप आला असेल आणि अशात तांदळाचं पाणी सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. सोबतच तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व सुद्धा मिळतात. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

हाय ब्लड प्रेशर करा कंट्रोल

तांदळाचं पाणी हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही फायदेशीर आहे. तांदळामध्ये सोडियम कमी असल्या कारणामे ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनने ग्रस्त लोकांना याचा फायदा होतो. 

डिहायड्रेशनपासून बचाव

शरीरात पाणी कमी झालं की, डिहायड्रेशनची समस्या होते. खासकरुन गरमीच्या दिवसात ही समस्या अधिक होते. तांदळांचं पाणी तुमच्या शरीरातील पाणी कमी होऊ देत नाही. 

त्वचा करा चमकदार

त्वचेची चमक वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. तांदळाच्या पाण्याने तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कॉटनच्या मदतीने तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावावं लागेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स