Ashwini Vaishnaw on Mumbai Local Train: मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या तीन वर्षांत दुप्पट केली जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...
samruddhi mahamarg Accident News: शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ...
Uddhav Thackeray Live Mumbai: आज आपल्या देशाला पंतप्रधानाची गरज आहे. हे पंतप्रधान देशाचे नाहीत, भाजपाचे आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. ...