Pakistani Posts and Terrorist Launch Pads destroyed by Indian Army: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून हवाई हल्ले करून डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराने ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. ...
भारत पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ला करतोय परंतु ते आपल्याशी लढू शकत नाही म्हणून नागरी वस्तीवर हल्ला करत आहे असा आरोप जम्मू काश्मीरचे भाजपा आमदार अरविंद गुप्ता यांनी केला. ...
भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानं अचानक निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ...
India Pakistan Tension: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करून आपल्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलरचं नवं कर्ज मिळाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...
पाकिस्तानी लष्कराने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानी लष्कराने दावा केला होता की भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती, यामध्ये रावळपिंडी, चकवाल आणि झांग येथील हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले ह ...
India Pakistan Tension Update: पाकिस्तानने ९ आणि १० मे रोजीच्या रात्री तुफान हल्ले केले. पण, पाकिस्तानचे हल्ले भारतीय लष्कराने हवेतच हाणून पाडले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर भारतानेही बॅलेस्टिक मिसाईल डागल्या. त्यामुळ ...
Operation Sindoor, India Pakistan War: भारताने पाकिस्तानवर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. ते रात्री १२ च्या सुमारास हल्ला परतवून लावल्यानंतर उठविण्यात आले. ...