'ऑपरेशन सिंदूर'मध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कुटुंबाने याची माहिती दिली. जैशचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने एका रॅलीत म्हटले आहे की, ७ मे रोजी भारताने बहावलपूरवर हल्ला केला तेव्हा मसूद ...
Mitra Maharashtra: केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना केलेली आहे. ही संस्था सरकारची थिंक टँक असून, तिचे मानद सल्लागार म्हणून अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
India Vs Pakistan Asia Cup 2025 Handshake Row: पाकिस्तानसोबत खेळण्यावरून भारतीय संघाला प्रचंड विरोध होत होता. बीसीसीआयला पैसा हवाय, असा आरोप देशभरातून होत आहे. अशातच ही मॅच खेळविण्यात आली होती. ...
Maharashtra Railway Accident: पुणे-अमरावतील रेल्वेतून उतरत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला. प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस गाडीमध्ये अडकलेला प्रवाशाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले. ...