India Pakistan War: भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा स ...
प्रियांका आणि योगेश्वर आबदरे या दोघा बहीण भावंडांना वयाच्या दहाव्या वर्षानंतर सेरेब्रल पाल्सी आजार जडला. हळूहळू या त्रासाचे रुपांतर भयंकर व्याधीत झाले. ...
China America Trade War: ट्रेड टेन्शन कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा रविवारी पुन्हा सुरू झाली. या चर्चेचा भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही देशांमधील चर्चेबाबत वेगवेगळी मतं आहेत. ...
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. ...
Post Office Insurance Scheme for Children: मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पालक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून ते त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतील. पोस्ट ऑफिसमध्येही लहान मुलांसाठी अशीच योजना चालवली जाते. ...
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’चे दिलेले घाव पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आणखी ताकदीने घोडदौड करू शकणार आहे. ...