शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

​महिलांना जोडीदारापेक्षा करियर महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:19 IST

एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे.

एक  काळ होता जेव्हा घराचा उंबारठा ओलांडणेदेखील महिलांना वर्ज्य होते. ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे आयुष्य आणि अस्तित्व.पण जसा जसा काळ बदलत गेला तशी समाजाची उन्नती होत गेली. केवळ भौतिकच नाही तर वैचारिक बदल घडून आले.महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या. पण तरीदेखील संसाराच्या जबाबदारीतून त्यांची पूर्ण सुटका झाली नव्हती. घरदार सांभाळूनच नोकरी करायची, अन्यथा नाही. मुलीदेखील शिक्षणानंतर करियरपेक्षा लग्न करण्यात धन्यता मानत असे.मात्र, आता परिस्थिती पूर्ण बदलेली आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. लग्न करून सासरी बसण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अधिक पसंत आहे.स्वतंत्र आयुष्य जगण्याला महिलांना पाच पैकी 4.53 रेटिंग दिली. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी आपल्या मनाचा कौल ऐकण्याला अधिक प्राधान्य देतान दिसत आहेत. करियर, स्वखूशी, स्वतंत्र आयुष्य असा आधुनिक नारीचा प्राधान्यक्रम आहे.