शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

​महिलांना जोडीदारापेक्षा करियर महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:19 IST

एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे.

एक  काळ होता जेव्हा घराचा उंबारठा ओलांडणेदेखील महिलांना वर्ज्य होते. ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे आयुष्य आणि अस्तित्व.पण जसा जसा काळ बदलत गेला तशी समाजाची उन्नती होत गेली. केवळ भौतिकच नाही तर वैचारिक बदल घडून आले.महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या. पण तरीदेखील संसाराच्या जबाबदारीतून त्यांची पूर्ण सुटका झाली नव्हती. घरदार सांभाळूनच नोकरी करायची, अन्यथा नाही. मुलीदेखील शिक्षणानंतर करियरपेक्षा लग्न करण्यात धन्यता मानत असे.मात्र, आता परिस्थिती पूर्ण बदलेली आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. लग्न करून सासरी बसण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अधिक पसंत आहे.स्वतंत्र आयुष्य जगण्याला महिलांना पाच पैकी 4.53 रेटिंग दिली. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी आपल्या मनाचा कौल ऐकण्याला अधिक प्राधान्य देतान दिसत आहेत. करियर, स्वखूशी, स्वतंत्र आयुष्य असा आधुनिक नारीचा प्राधान्यक्रम आहे.