शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

असे ओळखा आत्महत्येचे विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:31 IST

आत्महत्येचा विचार मनात आणणारे लोक अगोदर मदतीचा शोध घेत असतात. तशी मदत मिळाली नाही की मग त्यांचा संयम सुटायला लागतो.

 काही लोक असेही असतात जे असा विचार मनात आल्यावर स्वत:ला समाजापासून एकदम वेगळे करून टाकतात. म्हणून अशा वाटेवर असणाºयांची लक्षणे, विचार, प्रवृत्ती यांना जाणून घेणे खूप गरजेचे असते. हे वेळीच जाणता आले तर आत्महत्येच्या विचारापासून या लोकांना परावृत्त करणे सहज शक्य होऊ शकते.संकेत ओळखा -असे काही वाक्ये असतात जे मृत्यूच्या संदर्भात आणि स्वत:ला नुकसान करण्याच्या बाबतीत लिहिल्या जातात. 'जर मी जन्माला आलोच नसतो तर.. किंवा आपण नंतर भेटलो तर.. मला मरायलाच हवे' प्राणघातक साधनांना शोधणे- बंदूक, औषधी, चाकू यासारख्या वस्तूंना शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशा लोकांकडून केला जातो. ज्याचा प्रयोग आत्महत्या करण्यासाठी केला जाऊ शकतो.मृत्यूच्या विचारात असणे -मृत्यू हा विषय ज्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्याच्यावर विचार  करणे, हिंसक कविता बनवणे, ही सर्व लक्षणे धोकादायक असतात.निराशाची भावना - ज्या युवकाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यात निराशा निर्माण होते. तो नेहमी मृत्यूची भाषा बोलतो. जो एखाद्या प्रकरणात  अडकला आहे. तो देखील स्वत:ला बदलू शकत नाही.आत्मघृणा -माझ्या आयुष्याचा काही अर्थच नाही. मी विनाकारण हे आयुष्य जगत आहे. असा विचार करणारे नेहमी आत्मघृणा करत असतात. स्वत:ला कमी लेखणे आणि स्वत:चाच राग करणे यामुळे ती व्यक्ती खचत जाते.