शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:51 IST

टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदरटी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे. 

२००७ साली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला आठवतो का? भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक देशात ही अंतिम लढत होती. पाकिस्तानला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात केवळ एक गडी शिल्लक होता. पाकिस्तानकडे लढवय्या फलंदाज मिसबाह-उल-हक होता. भारताकडून शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जोगिंदर शर्माकडे होती. जोगिंदरने दोन चेंडू चांगले टाकल्यानंतर त्याने तिसरा चेंडू हा वाईड टाकला आणि त्यावर षटकार खेचला गेला. आता तीन चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. हा सामना पाकिस्तानकडे झुकला होता. मात्र जोगिंदरने मिसबाह उल हकला पुढच्या तीन चेंडूत फारशी मोठी कामगिरी करु दिली नाही आणि हा सामना भारताने जिंकला. जोगिंदर हिरो ठरला होता. भारताकडे विश्वचषक आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.आता ही गोष्ट सांगायचे कारण म्हणजे पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे.