शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:51 IST

टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदरटी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे. 

२००७ साली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला आठवतो का? भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक देशात ही अंतिम लढत होती. पाकिस्तानला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात केवळ एक गडी शिल्लक होता. पाकिस्तानकडे लढवय्या फलंदाज मिसबाह-उल-हक होता. भारताकडून शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जोगिंदर शर्माकडे होती. जोगिंदरने दोन चेंडू चांगले टाकल्यानंतर त्याने तिसरा चेंडू हा वाईड टाकला आणि त्यावर षटकार खेचला गेला. आता तीन चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. हा सामना पाकिस्तानकडे झुकला होता. मात्र जोगिंदरने मिसबाह उल हकला पुढच्या तीन चेंडूत फारशी मोठी कामगिरी करु दिली नाही आणि हा सामना भारताने जिंकला. जोगिंदर हिरो ठरला होता. भारताकडे विश्वचषक आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.आता ही गोष्ट सांगायचे कारण म्हणजे पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे.