शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

​तिशीनंतर पुरुषांपेक्षा जास्त महिला असतात सोशल अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 22:19 IST

 वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.

अनेक महिलांची तक्रार असते की, त्यांचे पती एखाद्या समारंभाला जाण्यास कंटाळा करतात. त्यानंतर ‘आता तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले’ हा पत्नीचा ठरलेला डायलॉग असतो. याचे कारण आहे की, वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.एका भारतीय संशोधकाचा सामावेश असलेल्या एका रिसर्च टिमने केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, वयानुसार पुरूषांचा मित्रपरिवार कमी होऊ लागतो. ‘सोशल गॅदरिंग अ‍ॅक्टिव्हिटिज्’मध्ये पुरुषांचा रस कमी होतो. फिनलँडमधील ‘आल्टो विद्यापीठातील’ कुणाल भट्टाचार्य यांनी सांगितले की, तरुण मुलं तरुण मुलींपेक्षा अधिक सक्रिय असतात परंतु वयानुरूप हे पॅटर्न बदलते. वयाच्या 25व्या वर्षानंतर पुरुषांचे सोशल सर्कल घटू लागते आणि चाळीशीच्या शेवटी स्थिरावते. साठीनंतर पुरुष इतरांशी जास्त मिसळण्यास जास्त उत्सुक नसतात.या संशोधनामध्ये युरोपमधील एका देशाच्या तीस लाख लोकांच्या मोबाईल संभाषणांचा अभ्यास करण्यात आला. वव्याच्या 25 व्या वर्षी स्त्री आणि पुरुष दोघांचाही समाजात मोठ्या प्रमाणावर वावर असतो. भट्टाचार्य सांगातात की, वयाच्या या टप्प्यावर पुरुष कॅज्युअल रिलेशनशिपला महत्त्व देतात तर, महिलांचा कल प्रेम संबंधाकडे जास्त असतो.