काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले. ...
काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर टीका होत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सिद्धू यांनी अल्लमा इक्बाल यांच्या कवितेच्या ओळी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. ...
काँग्रेसचा जनाधार अद्याप सुरक्षीत दिसतोय. हीच काँग्रेसला पुनरागमानाची संधी आहे. त्यासाठी अडचणींवर तोडगा काढण्यापेक्षा पर्याय उभा करणे हा एकच मार्ग काँग्रेससमोर उरला आहे. ...
राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. ...