संशयास्पद बातमी वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर दिसल्यास त्याबाबत जिल्हाधिका-यांना माहिती देण्यात येते व त्यानंतर ज्या उमेदवाराबाबत बातमी असेल त्या संबंधित उमेदवाराकडून त्याबाबत खुलासा मागवण्यात येतो. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये चारही मतदारसंघामध्ये तब्बल ५० अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या लढतींमध्ये अडचणीचे ठरणारे आणि विजयात अडसर निर्माण करणाऱ्या अपक्षांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी आता मनधरणी सुरु झाली आहे. सोमवारी अर्ज मा ...