घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...
घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...
या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले. आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाऊस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ...
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला; पण जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...
चवदार खिचडी बनवा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा, अशी ही स्पर्धा असून शाळांमधून आयोजित स्पर्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शासनाच्या या स्पर्धेमुळे ज्वारी बाजरी व अन्य तृणधान्यापासून कोणाची खिचडी भाकरी चवदार लागते. ...
धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं असून, यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धुमाळवाडीत तब्बल १९ प्रकारची फळे पिकतात. ...