शेतात फिरत असताना पाच कुत्र्यांच्या कळपाने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने तिचे डोके, चेहरा, हात-पाय, पोट मांडीला गंभीर जखमा झाल्या. ...
काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...
आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ...