शेतात फिरत असताना पाच कुत्र्यांच्या कळपाने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने तिचे डोके, चेहरा, हात-पाय, पोट मांडीला गंभीर जखमा झाल्या. ...
काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...