चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते. ...
गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...