राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. ...
राजकीय पक्षांच्या अनास्थेपायी महाराष्ट्रासारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी असल्याचे मत मुंबई विद्यापीठात रिसर्च असोसिएट म्हणून काम करणाऱ्या ऐश्वर्या धनवडे हिने व्यक्त केले. ...