विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रं ...
विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत. ...
उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे. ...
चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत. ...
दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला ...
कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. ...