शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

सीबीआयला राज्याची ‘परवानगी’ कशाला लागते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 08:18 IST

सीबीआयला राज्य सरकार अटकाव करू शकते का? याआधी कोणत्या सरकारने असे पाऊल उचलले होते.

ठाकरे सरकारने नुकतेच नोटिफिकेशन काढून सीबीआयला दिलेली संमती काढून घेतली. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले. सीबीआयला राज्य सरकार अटकाव करू शकते का? याआधी कोणत्या सरकारने असे पाऊल उचलले होते... जाणून घेऊ...

  जनरल कन्सेन्ट म्हणजे काय? १. सीबीआय ही केंद्रीय तपास संस्था आहे आणि कायदा-सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारित येतो. सीबीआय कोणताही तपास डीपीएसई ॲक्टनुसार करते आणि कोणत्याही राज्याच्या परवानगीशिवाय सीबीआय तपास करू शकत नाही. २. एखाद्या राज्य सरकारने तपासाची विनंती केली तर किंवा हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने तपासाचे आदेश दिले तर सीबीआय त्या-त्या खटल्याचा तपास सुरू करते.३. तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व राज्यांनी सीबीआयला तशी संमती देऊन ठेवलेली आहे. त्याला जनरल कन्सेन्ट असे म्हटले जाते. हाच जनरल कन्सेन्ट महाराष्ट्र सरकारने परत घेतला  आहे. ४. पण, ज्या प्रकरणांचा तपास करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असतील त्या प्रकरणांमध्ये मात्र सीबीआयला राज्यात तपास करता येऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. १. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासात अटकाव करणे ही देशातील पहिली घटना नाही. अलीकडच्याच काळात राजस्थान, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगाल येथील राज्य सरकारांनीही जनरल कन्सेन्ट काढून घेतला होता २.  आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांचे सरकार होते तेव्हाही तेथे अशी संमती काढून घेतली होती. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे