शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

कामगारांचे कल्याणकत

By admin | Updated: April 14, 2016 02:40 IST

डॉ. आंबेडकरांनी देशातील श्रमिक वर्गाचा केलेला विचार पाहता असे लक्षात येते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षामध्ये कामगारांच्या कल्याणाबाबत जशा तरतुदी

- कॉम्रेड श्रीधर देशपांर्डे

डॉ. आंबेडकरांनी देशातील श्रमिक वर्गाचा केलेला विचार पाहता असे लक्षात येते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षामध्ये कामगारांच्या कल्याणाबाबत जशा तरतुदी केल्या त्याच धर्तीवरील तरतुदी त्यांनी घटनेतही केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी कामगारांना युनियन स्थापन करण्याचा हक्क मूलभूत हक्क म्हणून दिला. या हक्कामुळे कामगार नोकरीत सेवाशर्ती, लाभ मिळवू शकतील हा त्यामागचा विचार. पण पुढे जाऊन बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कामाच्या ठिकाणी मानवतेवर आधारित वातावरण, चांगले जीवन जगण्यापुरते वेतन, महिलांना बाळंतपणाची रजा व सवलती, समान कामाला समान वेतन (पुरुष व स्त्रिया) इत्यादींचा समावेश करून ते कामगारांच्या बाजूने उभे राहिले. या सवलतीद्वारे कामगार वर्गाने आंदोलने व त्यागामधून देशभरात किमान वेतन, अ‍ॅप्रंटिसशिप कायदा, फॅक्टरी कायदा, बोनस, पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादी कायदे तसेच औद्योगिक कला कायदा असे अनेक महत्त्वाचे कायदे मिळवले. परंतु नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्याआल्याच या सर्व कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करून कामगारांना गुलामगिरीत ढकलण्याचे काम सुरू केले आहे. मालकांना मात्र हायर अँड फायरद्वारे ७० टक्के कामगारांना काढून टाकण्यासाठी व कारखाने बंद करण्यासाठी अधिकार बहाल केले आहेत. आंबेडकर पुतळ्यांशी नाही तर पुस्तकांशी संबंधित आहेत.