शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

र}ागिरी-सिंधुदुर्ग प्रश्नच प्रश्न

By admin | Updated: November 29, 2014 23:39 IST

रोजगारनिर्मिती होणा:या गौणखनिज उत्खननाबाबतची सरकारची तळय़ात-मळय़ात भूमिका, हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत.

गाळाने भरलेली बंदरे, अर्धवट राहिलेले पाटबंधारे प्रकल्प, अनेक वर्षाची मागणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होणा:या गौणखनिज उत्खननाबाबतची सरकारची तळय़ात-मळय़ात भूमिका, हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. किमान आता या नव्या सरकारकडून तरी त्यावर निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.
परदेशी चलन मिळवून देऊ शकणारी अनेक मासेमारी बंदरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. केवळ मासेमारीच नाही तर व्यापारी जलवाहतुकीसाठी सक्षम अशी बंदरे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. मात्र गाळ ही तेथील मुख्य समस्या आहे. वर्षानुवर्षे त्यावर चर्चाच होत आहे. दोन्ही जिल्ह्यांत वाळू उपसा करण्यासाठी सरकारने ड्रेझर दिला आहे. मात्र अजून तो तसाच पडून आहे. तो निरुपयोगीच आहे.
दोन्ही जिल्ह्यांत अनेक पाटबंधारे प्रकल्पांचे काम कूर्मगतीने होत आहे. काही ठिकाणी निधीची तर काही ठिकाणी पुनर्वसनाची समस्या मोठी आहे. पुनर्वसन झाल्याखेरीज प्रकल्प सुरू करणार नाही, अशा वल्गना अनेक नेत्यांनी केल्या आहेत; तरीही पुनर्वसनाच्या समस्येमुळे अनेक प्रकल्प अधांतरी लटकले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची मागणीही गेली अनेक वर्षे तशीच पडून आहे. रायगड जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंधुदुर्गात होऊ घातलेले वैद्यकीय महाविद्यालय वगळले तर कोकणाची ही गरज अजून पूर्णत्वास गेलेली नाही. गेल्या दोन वर्षात गौणखनिज उत्खननाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्खनन बंदीमुळे हजारो लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार त्यात कोणतीही ठाम भूमिका घेत नाही, म्हणूनच हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीसाठीही सरकारी पातळीवरून पुढाकार घेणो अपेक्षित आहे. आंब्याची प्रतवारी, साठवणूक, निर्यतीसाठी आवश्यक प्रक्रियांची केंद्रे अशा अनेक गोष्टी कोकणातच होणो आवश्यक आहे. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. नव्या सरकारकडून या प्रश्नांचा विचार होईल, अशी आशा त्या त्या क्षेत्रतून व्यक्त 
होत आहे. (प्रतिनिधी)