अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते. ...
वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली सरकारची बाजू आणि कर्जमाफी फसवी होती असे सांगत खा. राजू शेट्टी यांनी केलेली कर्जमाफीवरील टीका, दोन्ही गोष्टी वाचकांसमोर दिल्या आहेत ...
बँकांना फसवून विदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याबद्दल गाजावाजा होत असताना स्टर्र्लिंग बायोटेक कंपनीचे संदेसरा बंधू पळून नायजेरियात लपून बसल्याविषयी मात्र सीबीआय जे मौन बाळगत आहे ...
मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले ...
शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा. ...
भाजप-पीडीपी आघाडी ही टिकणारी नाही, हे आघाडी करतानाच स्पष्ट झाले होते. उभयतांच्या विचारधारा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एवढ्या परस्परांपासून दूर होत्या ...