आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... ...
बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते. ...
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योतर काळात विधायक कामाचा आलेख उभा राहू लागल्याने पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झाली. कारण शाहू विचारांचा जागर हा प्रगतीचा मार्ग आहे. ते एक विकासाचे मॉडेल आहे. मराठवाड्यात राजर्षी शाहू ज ...
- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळा ...
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या ताज्या निर्णयानंतर, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा काही मिळाला नाही, मात्र दिल्लीचे सरकार मुख्यमंत्री चालवणार की लेफ्टनंट गव्हर्नर ऊर्फ नायब राज्यपाल? ...
या आठवड्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पूल कोसळला आणि दिवसभर मुंबई कोलमडली. दुसरा दखल घेण्यासारखा विषय म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आलेला ‘संजू’ हा चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद. ...
‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घर पर पत्थर नही मारा करते’ एरवी हिंदी सिनेमात मारला जाणारा हा घिसापिटा डायलॉग परवा नागपूर अधिवेशनात भाव खाऊन गेला. ...