नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. ...
विवाहित पुरुषाला ‘मैत्रीण’ असणे (आणि तिच्याशी त्याचे शारीरिक व अन्य संबंध असणे) अवैध नसले तरी विवाहित स्त्रीला मात्र ‘मित्र’ ठेवण्याची कायद्याची बंदी आहे. ...
२४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा पाटील आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. या घटनेचा परवा मंंगळवारी अमृतमहोतसव आहे.नव्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी सांगलीत या घटनेचे स्मारक करावे, एखाद्या चौकाला ...
गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे. ...
वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? अस ...
बृहन्मुंबईतील ‘बेस्ट’ उपक्रम असो की, ठाण्यातील ‘टीएमटी’ किंवा कल्याण-डोंबिवलीतील ‘केडीएमटी’, सर्वच सार्वजनिक परिवहन सेवांना आर्थिक साडेसाती लागली आहे. ...