गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणी साठविण्याचा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा साठा जपायचा कसा ? नद्यांचे प्र ...
अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो. ...
पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र भारत द्वेष हेच आजवर राहिले आहे व काश्मीरचा प्रश्न त्यात महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानी जनतेला इम्रान खान यांची भुरळ पडणे स्वाभाविक ही मानले जात आहे. ...
फ्रान्सच्या सरकारला एक गुळमुुळीत व अनाकलनीय खुलासा करायला लावून मोदी सरकारने आपली अब्रू झाकली असली तरी हा प्रकार व व्यवहार साधा झाला नाही हे उघड झाले आहे ...