ज्या समाजात विवेकाहून श्रद्धा आणि श्रद्धांहून अंधश्रद्धा बलवान असतात त्यात सामाजिक झुंडशाहीच्या उद्रेकाला वेळ लागत नाही. आपला समाज तसा आहे. एकेकाळी आपल्यातली झुंडशाही जातीय स्वरूपाची होती. ...
एखाद्या प्रदेशावर सातत्याने अन्याय होऊ लागला, आपल्या बाबतीत पक्षपात होतोय अशी नागरिकांची भावना होऊ लागली की, तेथे असंतोष उफाळून येतो. स्वातंत्र्य मिळविण्याची इच्छा जोर धरू लागते. त्यासाठी आंदोलने, संघर्ष सुरू होतात. कर्नाटकात अशीच एक लढाई उभी राहू पा ...
परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही! ...
‘मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धिवाद्यांना गोळ्या घालून ठारच केले असते’ असे तेजस्वी उद्गार कर्नाटक विधानसभेतील भाजपा आमदार बसवनगौडा यांनी काढले आहेत. समाजात श्रद्धा व बुद्धी यांच्यात चालत आलेला वाद ऐतिहासिक आहे. ...
इम्रान खान यांना पूर्वी मी दोनवेळा भेटलो होतो. दोन्ही वेळची भेट लंडनमध्ये झाली होती. पहिली भेट सुमारे २२ वर्षांपूर्वी झाली तेव्हा इम्रान खान नुकतेच राजकारणात उतरले होते. ...
विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा उफाळला आहे. ...
नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. ...
गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणी साठविण्याचा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा साठा जपायचा कसा ? नद्यांचे प्र ...
अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो. ...