पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेश ...
आपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयत ...
नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. ...
सुक्यासोबत ओलेही जळून प्रामाणिक व सामान्य ठेवीदारांचे नुकसान होण्याचे भय आहे. बँकांच्या विलीनीकरणाकडे नव्या धोरणाचा वा नव्या धडाडीचा भाग म्हणून न पाहता त्यांच्या घसरणीला सावरण्याचा उपाय म्हणूनच पाहिले पाहिजे. ...
आपण जे चित्र पाहत आहात ते एप्रिल १९७५ मधील आहे. तेव्हा अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून आणि ‘आर्यभट्ट’ या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रदीर्घ आणि अभूतपू ...
औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत. ...
आपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच. ...
पहिल्या तीनही औद्योगिक क्रांतींची सर्वाधिक फळे चाखलेली अमेरिका आज चवथ्या औद्योगिक क्रांतीची फळे चाखण्यासाठीही सिद्ध आहे. आमच्या देशात मात्र त्या दृष्टीने अंधारच दिसत आहे. ...