मिलिंद कुलकर्णी अमळनेरला भाजपच्या सभेत झालेल्या मारहाणीच्या अध्यायाचे पडसाद अनेक दिवस उमटतील. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहिलेले आहे, पण ... ...
युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. ...
सत्ताधाऱ्यांना दुष्काळ नाही, तर हिंदुत्वाचे कार्ड महत्त्वाचे वाटते. ‘सबका साथ, सबका विकास’ हे बोलायला ठीक आहे यावर त्यांचे एकमत झाले आहे. विरोधकांना दुष्काळावर बोलून मते मिळतील असे वाटत नाही. शेतकरी मात्र हतबलतेने सगळे पाहत आहे. ...
निवडणूक आयोगाविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. भारतातील सर्व निवडणुकांचे नियोजन व कार्यान्वयन तसेच राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे कार्यान्वयन अनेक वर्षांपासून निवडणूक आयोगाने कौशल्याने आणि समर्पण भावनेने पार पाडलेले आहे. ...
हिंदुत्ववादाचा अजेंडा काही नवीन नाही. संघ परिवाराच्या अजेंड्या-वरचा विषय आहे. त्याच्या आधारेच अनेक दशके राजकारण करण्यात आले. आता मात्र, त्याचे उघड समर्थन करून भावनिक आवाहन करण्यावाचून गत्यंतर नाही, हे भाजपच्या नेतृत्वाला कळून चुकले आहे. ...
भारतासारख्या तथाकथित प्रचंड दाट लोकसंख्या असलेल्या ‘तरुण’ देशाच्या डेमॉग्राफिक डिव्हिडंडटचा गाजावाजा जगभराच्या बाजारपेठेत होत असतानाच इथल्या बेरोजगारीचे चित्र पुरेसे स्पष्ट होत नव्हते़ ...
प्रादेशिक स्तरावरील राजकारण करणाऱ्या पक्षांवर ते व्यक्तिकेंद्रित असल्याची टीका आजवर सातत्याने करण्यात आली आहे, मात्र देशाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांची अलीकडील वाटचालही त्याच मार्गाने सुरू असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. ...