साहित्य ही मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती आहे आणि या स्वातंत्र्याचा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार जन्मसिद्ध म्हणावा असा आहे ...
मोदी सरकारने साडेचार वर्षांच्या काळात ३० पेक्षा अधिक मोठे निर्णय घेतले. त्यात नोटाबंदीच्या दणक्यानंतर अचानकपणे घेतलेला आर्थिक आरक्षणाचा निर्णय हा सर्वच राजकीय पक्षांसाठी मोठा धक्का आहे. ...
गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकार मदत करेल का, असा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता, झेपत नसेल, तर शिकू नको, असे सांगून पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यास अटक करण्याचे आदेश देण्याची भाषा केली. राज्याचे शिक्षणमंत्रीच अशी भाषा कर ...
वैयक्तिक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, टिष्ट्वटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल. ...
विश्वजित राणे तसे नक्कीच बोलले आहेत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ती बित्तंबातमी पोहोचविण्याची कल्पनाही त्यांचीच. परंतु, कोणत्या विवशतेतून हा प्रकार घडला? ...