काश्मीर प्रश्न ही खरे तर कोणत्याही एका पक्षाच्या धोरणाची मिरासदारी होता कामा नये. काश्मीर समस्या ही राष्ट्रीय समस्या असल्याने काश्मीरबाबतचे धोरण हे सर्वपक्षीय असले पाहिजे. ...
भाजपाला विजय मिळतो तेव्हा विरोधी पक्ष ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप करतात आणि जेव्हा विरोधी पक्षांना विजय मिळतो तेव्हा ते सोयीस्कररीत्या चुप्पी साधतात! ...
राफेल व्यवहारावर टिप्पणी करणारा कॅगचा अहवाल बुधवारी संसदेत मांडला गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ‘जितं मया’ अशी घोषणा केली. खरे तर, कोणत्याही बाजूचे पूर्ण समाधान होईल अशी अहवालाची मांडणी नाही. ...
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ली कार्बुझिए या फ्रेंच वास्तुरचनाकाराने शहरे म्हणजे मानवाच्या ‘वस्तीची यंत्रे’ अशी संकल्पना मांडली आणि बघता बघता ती जागतिक झाली. भौतिकशास्त्र आणि यंत्र-तंत्र क्रांतीचा तो प्रभाव होता. ...
‘बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान ठेवत निवडणुकीत त्यांना मदत करणार असाल, तर आम्ही आमचे एक पाऊल मागे घेतो’, अशी मोठी प्रभावी भूमिका एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेससमोर ठेवली आहे. ...
वन्यप्राणी जंगलाकडून शहरात अथवा मानवी वस्तीकडे झेपावू लागले आहेत, कारण त्यांचा जंगलातील अधिवास तर धोक्यात आला आहेच; शिवाय भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ त्यांना त्याखेरीज पर्यायही उरलेला नाही. ...
कुठल्याही राष्ट्राच्या राजकारणात, जेव्हा राजकारण समाजोत्थानाचे उत्तम साधन आहे असे आपण मानतो, त्यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असते प्रादेशिक पक्षांची. ज्या राज्याचे प्रादेशिक पक्ष सक्षम आणि स्वत:ची जबाबदारी लेखून वागतात, त्या राज्याची राजकीय शक्ती दे ...