लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जे काम हाती घेतले आणि जे पद स्वीकारले त्याला सुवर्णस्पर्श झाल्याप्रमाणे ते चमकतच राहिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया घातला. संपूर्ण राज्याचा एकच महसुली कायदा तयार करुन महसुली पातळीवरील संयुक्त मह ...
जॉन्सन यांचा विजय आणि त्यांची ब्रेक्झिटबाबतची भूमिका यामुळे उघड होत असलेले एक भयकारी वास्तव येथे नमूद करण्याजोगे आहे. स्वत: जॉन्सन हे कडव्या उजव्या विचारसरणीचे असून त्यांच्यावर वर्णवर्चस्वाचे आरोप याआधी झाले आहेत. ...
स्क्रीनमुळे मशीन्समध्ये जिवंतपणा येतो. ती बोलू लागतात, त्यामुळे आपण सहजच यंत्रांशी जोडले जातो. आपण त्या यंत्रात काही इनपुट दिले की ते आपल्याला स्क्रीनवर पाहता येतात. ...
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात शिक्षण हे सामान्यांसाठी उरले नाही. उलट गोरगरिबांच्या मुलांनी शिकूच नये, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. ...
कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. ...