ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतातील सर्वांत जुन्या, अतिशय नामांकित तानसेन संगीत महोत्सवाचा जलसा सध्या ग्वाल्हेरमध्ये सुरू आहे. मियाँ तानसेन यांच्या आठवणीत भिजलेल्या स्वर-उत्सवाविषयी… ...
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ...
दोन वर्षांच्या मोठ्या मुलानं ती गन उचलली आणि आपल्याच आईवर चालवली. तिच्यावर गोळ्या झाडल्या. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गतप्राण झाली! ...
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपातून काम करण्याला प्रथमच नोबेलने गौरविण्यात आले आहे. मात्र, या क्षेत्रातील ही नवी पहाट नवी भीतीही सोबत घेऊन आली आहे. ...