म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का? ...
गोविंदबागेसमोर आंदोलन करणारे राजू शेट्टी बागेत जाऊन हस्तांदोलन करतात, तेव्हा अचंबित वाटते, हे वास्तव आहे; पण शेतकरी चळवळीला अनेक गोष्टी करण्यासारख्या बाकी असताना, राजकीय सत्तेच्या खुर्चीची अधिक चिंता करण्याचे कारण काय? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणाऱ ...
‘मेघदूता’तील वाङ्मयीन प्रत्ययासाठी केवळ नव्हे, तर मेघदूत हा सर्व इंद्रियांना, अंत:करणाला आवाहन करणा-या सौंदर्याचा चिरतरुण, अखंड वाहता झरा आहे म्हणून. ...