पाकिस्तानच्या उत्तरेकडील गिलगीट-बाल्टीस्तान हा स्वायत्त आणि स्वयंशासित प्रदेश पाकिस्तानशी जोडून घेऊन त्याला पाकच्या पाचव्या राज्याचा दर्जा देण्याचा जो मनसुबा ...
शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी ...
रोजरोजच घडणाऱ्या गोष्टींबद्दल गांभीर्य न बाळगण्याची म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी मानसिकता सार्वजनिक वा सरकारी पातळीवरील कामकाजासंदर्भातही किती प्रबळ होत चालली ...
अरुणाचलप्रदेश हे भारताच्या ईशान्य टोकावरचे उत्तर व पूर्व बाजूंनी चीनने घेरलेले चिमुकले राज्य आहे. त्याची लोकसंख्या जेमतेम १ कोटी २५लक्ष तर क्षेत्रफळ अवघे ८३ हजार चौ.किमी. एवढे आहे. ...
आझाद हिंद फौज घेऊन नेताजी भारतात येऊ शकले असते काय आणि त्यामुळं ब्रिटिश सत्तेला हादरा बसला असता काय? मोदी सरकारनं नेताजींविषयक दस्तऐवज खुले केल्यावर सुरू ...
केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत ...
फार वटवट किंवा टिवटिव करणाऱ्या लोकाना दुर्लक्षून त्यांची जागा दाखवून देण्याच्या कलेत काँग्रेसइतका दुसरा कोणताही पक्ष तरबेज नाही. पण भाजपा गेल्या काही दिवसांपासून ...
डॉ. द. भि. कुलकर्णी... मराठी साहित्यातील प्रवृत्ती-प्रवाहांवर सम्यक दृष्टीने लिहिणारे... त्याचवेळी काव्य व ललितलेखनातून संवेदनशीलतेने अभिव्यक्त होणारे असे बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्त्व ...
आजच्या प्रजासत्ताकदिनाचे संचलन अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होत आहे. पाकिस्तानच्या धोरणात काही प्रमाणात दहशतवादाच्या स्वीकार केला गेल्याने डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवावेच लागते. ...
‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्याचा निर्णय आम्ही भारतीयांनी गांभीर्यपूर्वक घेतला आहे’, अशा शब्दांनी भारतीय राज्यघटनेची सुरूवात होते ...