‘भारताचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे. जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते तेव्हाही या पायाला तडा गेला नव्हता आणि देशाचा वार्षिक वृद्धीदर कायम राखला गेला होता. ...
महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत ...
इ सवी सन २०३५ मध्ये अख्खा हिमालय वितळून जाईल असे उष्ण, अविश्वसनीय आणि चुकीचे भाकीत वर्तविणाऱ्या ‘द एनर्जी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे (टेरी) वादग्रस्त हवामानतज्ज्ञ ...
गोव्यातील अत्यंत टोकावरच्या नेत्रावळी गावात राबवण्याचे निश्चित केलेल्या आदर्श ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडविण्यात आला त्याची ही गावकऱ्यांच्यादृष्टीने करूण; परंतु गोव्याच्या दृष्टिकोनातून ...
गोव्यातील अत्यंत टोकावरच्या नेत्रावळी गावात राबवण्याचे निश्चित केलेल्या आदर्श ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडविण्यात आला त्याची ही गावकऱ्यांच्यादृष्टीने करूण; परंतु गोव्याच्या दृष्टिकोनातून ...
अंधूक दिसणारे जग सुस्पष्ट दिसण्याची दृष्टी देणाऱ्या गुरू-शिष्यांच्या जोडीने नेत्र शस्त्रक्रियांचा २ लाखांचा टप्पा पार करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालय आणि नेत्रविकाराच्या ...
गेली तीन वर्षे विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज हा लंडनमधील इक्वाडोरच्या वकिलातीमध्ये राजाश्रय घेऊन जगतो आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क समितीने त्याला ...
घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे ही गोष्ट भारतीयांना नवीन नाही. या सार्वजनिक वर्गणीचं आॅनलाइन स्वरूप ...
एक महिला शिकली की तिचं अख्खं कुटुंब शहाणं होतं, असं म्हणतात, त्यामुळेच महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भविष्यात प्रबोधनावर भर देऊन आयोग वाटचाल करेल. ...